बारावी नंतर आता पुढे काय?

बारावी नंतर आता पुढे काय? सर्व प्रथम पास झालेल्या सर्व विद्याथ्यांचे खूप खूप अभिनंदन! आत्ताच बारावीचा निकाल लागला आशा आहे सर्वांना चांगले मार्क्स पडले असतील पण एक प्रश्न आहेच पुढे काय? कदाचित काही मुलांचे ठरले पण असेल तसे मार्क्स पण मिळाले असतील, पण काहींना अपेक्षा नुसार मार्क्स मिळाले नसतील, त्यांना मी एकच सांगेन तुम्ही मेहनत खूप केली होती पण थोड्या फार चुका झाल्या असतील म्हणून खचून जावू नका. काहींना इजिंनिअर, ड्रॉक्टर बनायच स्वप्न असेल, पण थोड्या फार मार्क्स ने तुम्हाला चांगले कॉलेज नाही मिळणार म्हणून खचून जावू नका. ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा, काही जण JEE/ NEET परत द्यायचा विचार करत असतील पण परत देवून पण नाही झाले तर तुमचे वर्ष फुकट झायला नको. काहींना परत मिळतील ही चांगले मार्क्स तरी एकदा चांगला विचार करावा. जे कॉमर्स चे असतील ते B.com सोबत CA/CS/ Banking etc. या क्षेत्राकडे वळतील. पण हे झाले चांगले मार्क्स मिळाले त्यांचे बाकींच्याच काय? मग त्यात सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वाले असतील, त्यांना एकच सांगेन स्पर्धा खूप मोठी आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र...